Events

1 Minute

‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ मध्ये उत्कृष्ट कामगिरी; कुवारबांव ग्रामपंचायतीला ५० लाखांचे पारितोषिक

पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यात येत आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या या अभियानाच्या पाचव्या...
अधिक माहिती
1 Minute

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी

श्री गुरु तेग बहादुर (एप्रिल 1621 नोव्हेंबर 1675) हे शीख धर्माचे नववे गुरु होते. त्यांचा जन्म अमृतसर (पंजाब) येथे झाला. श्री गुरु तेग बहादुर यांनी आपल्या आयुष्यात अन्याय, धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा दिला....
अधिक माहिती